मुंबईत २६/११ मधील हुतात्म्यांना आदरांजली. कायदा व सुव्यवस्था झ॒क॒ मारत आहे आता कायदा हातात घेऊ आणि किमान आज तरी त्या क॒सा॒ब॒ (सरकारी पाहुण्याची) ठासु. पहिले त्या इटलीच्या सोनियाची च xxxx, कॉंग्रेस व त्यांना निवडून देणार्याचींच ठासु !

दहशतवाद्यांचे लक्ष्य असलेल्या ट्रायडेंट हॉटेलपासून पोलिसांचे संचलन सुरू झाले. यापुढे कोणत्याही प्रकारच्या हल्ला झाला, तरी त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल हेच त्यातून दाखविण्यात आले. संचलनात फोर्स वन, क्विक रिस्पॉन्स टीम आणि मुंबई पोलिस सहभागी झाले होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सलामी दिल्यानंतर मरीन ड्राईव्ह मार्गाने गिरगावपर्यंत संचलन करण्यात आले.
या संचलनामध्ये अत्याधुनिक दहशतवादाविरुद्ध मुकाबला करण्याची क्षमता असलेली वाहने आणि शस्त्रांस्त्रांचेही प्रदर्शन करण्यात आले. ग्रेट वॉल ऑफ मुंबई, असे घोषवाक्य असलेला ट्रायडेंट हॉटेलपासून सुमारे १.३ किलोमीटर लांबीचा कापडी फलक, मुंबईतील शेकडो मुलांनी उचलून धरला होता.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, अल्पसंख्याक व्यवहारमंत्री अरीफ नसीम खान, पोलिस महासंचालक डी. शिवानंदन, मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव दयाळ या प्रसंगी उपस्थित होते.
हे सर्व झाले हो पण खरी श्रद्धांजली त्यांना तेव्हाच मिळेल जेव्हा हे सोनिया चे काँग्रेस जेव्हा त्यांचा खास अतिथी अ॒ज॒म॒ल॒ क॒सा॒ब॒ आणि त्याचे पळून गेलेले व छुपे साथीदार जेव्हा मृत्युदंड भोगतील.
मुळात सरकार आणि कायदा व सुव्यवस्था झक मारत आहे आणि त्यात २६/११ चा प्रसंग ओढवलेले सर्व मुंबईकर पुरावे असताना त्या हरामखोर कसाब ला सरकारी वकील मिळतो हेच मुळात संतापजनक आहे, त्याच्या कडून कबुली जवाब आलाना, प्रत्यक्ष पोलीस दलाने ने आणि कायद्याने पण तो हल्ला भोगला ना मग आता पुरावे गोळा करत बसण्यापेक्षा आणि कसाबचा सरकारी वकील उच्च न्यायालयात जाण्या आधी त्याला सर्व मुंबईकरांच्या हवाली करा, एवढ्या लोकांचा बळी जाऊन देखील अजमल कसाब सारखा दहशतवादी जर भारताचा अतिथी म्हणून गौरवत असेल तर मुळात असे हरामखोर सरकार निवडून देणारे हि एक दहशतवादीच ठरतात. जागे व्हा आज २ वर्ष झालीत आता तरी जागे व्हा !!!
निद्रेत राहिलोत, वास्तव परिस्थिती कायमस्वरूपी निद्रेत पाठवेल !!!
श्रीराम समर्थ !!!